विश्वचषक २०११ चा पडद्यामागचा शिलेदार
काल भारत विश्वचषकातून बाहेर पडला. याहून वाईट परिस्थिती २००७ च्या विश्वचषकात झाली होती. धोनी, झहीर खानच्या घरावर दगडफेक झाली होती, तेंडुलकर,गांगुली यांच्या हॉटेल्सवर हल्ला झाला होता. सगळे चिंतेत बसले असताना तो मात्र शांत होता. सचिनने त्याला विचारलं,"तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना?""पाजी माझ्या गावात ८००० लोक आहेत आणि सगळे माझे आहेत."तो…
Read More...