Browsing Tag

world cup

विश्वचषक २०११ चा पडद्यामागचा शिलेदार

काल भारत विश्वचषकातून बाहेर पडला. याहून वाईट परिस्थिती २००७ च्या विश्वचषकात झाली होती. धोनी, झहीर खानच्या घरावर दगडफेक झाली होती, तेंडुलकर,गांगुली यांच्या हॉटेल्सवर हल्ला झाला होता. सगळे चिंतेत बसले असताना तो मात्र शांत होता. सचिनने त्याला विचारलं,"तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना?""पाजी माझ्या गावात ८००० लोक आहेत आणि सगळे माझे आहेत."तो…
Read More...

वसीम अक्रम

एक वेळ अशी होती की तो माझा क्रिकेटमधला सर्वाधिक नावडता खेळाडू होता. वय वाढत गेलं तसं खेळाडूंपेक्षा क्रिकेटवर श्रद्धा वाढत गेली आणि तो आवडू…